अलिबाग– केंद्र सरकारच्या काजू आयात धोरणाचा कोकणातील काजू उत्पादक बागायतदारांना फटका बसत आहे. बाहेरच्या देशातील काजू स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने, कोकणातील काजूबागायतदारांचे नुकसान होत आहे. त्यामुळे कोकणातील काजू पिकाला शासनाने हमी भाव द्यावा अशी मागणी केली जात आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा