पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडलाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे. पहिल्या दिवसाचे पिठासीन अध्यक्ष भास्कर जाधव आणि काँग्रेसचे आमदार तसेच माजी मुख्यमंत्री यांनी भाजपाने भरवलेली प्रतिविधानसभा ही सभागृहाचा अपमान असल्याचं सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय. दरम्यान विधानसभा अध्यक्ष नरहरी जिरवाळ यांनी प्रतिविधानसभेमधील माईक जप्त करण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना दिलेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा