विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर भाजपाच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत आंदोलन केलं. ठाकरे सरकार हे ओबीसींवर अन्याय करणारं सरकार आहे. ठाकरे सरकारने लोकशाहीचा गळा आवळलाय, ठाकरे सरकारची हिटरलशाही सुरुय अशी घोषणाबाजी आंदोलन करणाऱ्या भाजपा आमदारांनी केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा