Shiv Bhojan and Anandacha Shidha schemes: राज्य सरकार सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असताना आता काही कल्याणकारी योजनांना सरकार बंद करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक चणचणीतून बाहेर पडण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू झालेली आनंदाचा शिधा ही योजना आता बंद करण्याचा विचार सरकार दरबारी सुरू आहे. या दोन्ही योजनांवर चालू आर्थिक वर्षात १,३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा