Maharashtra Politics LIVE Updates : देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलेले नाहीत कारण त्या बंगल्यावर काळी जादू झाली आहे. कामाख्या मंदिरात जे रेडे कापण्यात आले त्यांची मंतरेली शिंगं वर्षा बंगल्याच्या आवारात पुरली आहेत. मुख्यमंत्रिपद कुणाकडे टिकू नये म्हणून हे करण्यात आलं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काहीही आलबेल नाही अशीही चर्चा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हे काळ्या जादूचे बादशहा आहेत अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. दरम्यान आज महापालिकेचं बजेट सादर होणार आहे. या आणि अशा घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा