Mumbai Maharashtra Breaking News Updates : राज्यात एकीकडे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून दुसरीकडे विविध मंत्र्यांवरील आरोप समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रचंड गदारोळ झाल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (४ मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद सोडल्याचे वृत्त आहे. तसंच, संजय राऊत यांनी आज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिला विनयभंग प्रकरणी मोठा आरोप केला आहे. विरोधकांनी या अधिवेशनात मंत्र्यांना घेरण्याची रणनीती आखल्याचं म्हटलं जातंय. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा