महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत राजकीय वर्तुळाबरोबरच सामान्य नागरिकांनाही कमालीची उत्सुकता लागली आहे. १५ मे रोजी न्यायमूर्ती शाह निवृत्त होत असून त्याआधीच निकाल लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, तोपर्यंत निकाल न लागल्यास पुढे काय प्रक्रिया असेल, यासंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याबाबत विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा