राज्यात २०१९मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी अस्तित्वात आली. काँग्रेस सत्तेत सहभागी झालेली असली, अनेक वेळा काँग्रेस नाराजी व्यक्त करतानाही दिसली. याच मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. नाना पटोलेंनी मांडलेल्या भूमिकेवरून आता भाजपाने “नानाजी, सरकार काँग्रेसच्या बळावर पण उपयोग काय?,” असं म्हणत काँग्रेसला दोन सवाल केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा