राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होताना दिसत आहे. तीन महिन्यानंतर राज्यातील करोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू केली. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्री काढले. या आदेशानुसार राज्यात करोना परिस्थितीनुसार ५ गट तयार करण्यात आले आहे. या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी केली असून, त्यानुसार निर्बंध शिथिल केली जाणार आहे. ७ जूनपासून अनलॉक करण्यात येणार आहे. या आदेशानुसार अनलॉकसाठी पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची स्थिती यावरून ‘अनलॉक’चे पाच गट तयार करण्यात आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा