रत्नागिरी : पाऊस परतल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सध्याचे थंडगार वातावरण हापूस आंब्यासाठी पोषक असून लवकरच पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुरुवात होईल, असा अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. अनियमित पावसामुळे आंबा, काजूसह अन्य फळपीक घेणाऱ्या बागायतदारांचे नियोजन व आर्थिक गणित गेली काही वर्षे बिघडले आहे. यंदाही दिवाळीपर्यंत मोसमी पाऊस पडत होता. शेवटचे काही दिवस तर वादळी पावसामुळे भातशेतीचेही नुकसान झाले. पण त्यानंतर थंडीला आरंभ झाला. दिवसा मात्र उन्हाची तीव्रता जाणवत आहे. त्यामुळे भात कापणी आणि झोडणीची रखडलेली कामे पूर्ण झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा