मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. २४ डिसेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, गुरुवारी (२१ डिसेंबर) कॅबिनेटमंत्री गिरीश महाजनांसह इतर काही नेत्यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि मुदत वाढवून देण्याची मागणी केली. पण मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा