मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी उपोषणही केलं. मात्र शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतलं. मागच्या साधारण वर्षभरापासून मनोज जरांगे यांनी लढा उभा केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे संघर्ष करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत उपोषण आंदोलनही तीन ते चारवेळा केलं आहे. आंतरवली सराटीत जेव्हा मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्या घटनेनंतर मनोज जरांगे चर्चेत आले. इतकंच नाही तर भुजबळ आणि त्यांच्यातलं वैरही सर्वश्रुत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा