मराठा आरक्षणाचं घोंगडं सर्वोच्च न्यायालयात भिजत पडलं आहे. यावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. परंतु, गेल्या आठवड्यात (१ सप्टेंबर) या उपोषणाला वेगळं वळण मिळालं. उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनीही या लाठीहल्ल्यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. लाठीहल्ल्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या आंदोलनाकडे वळलं. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा