मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीनं जोर धरला आहे. यासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. याच मागणीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे-पाटील यांच्यावर टीका केली आहे. नवनिर्मित नेत्यांच्या मागण्या वाढत आहेत, असं म्हणत भुजबळांनी जरांगे-पाटलांवर हल्लाबोल केला होता. याला जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा