काहीही झालं तरीही मी माझं इमान विकणार नाही. आपल्यातल्या काही हरा### अवलादी फोडल्या. आज मराठ्यांच्या अवलादी नसल्यासारखं काही लोक वागत आहेत. काही लाखांसाठी फुटून हे लोक विरोधात बोलत आहे. मी चुकीची बाजू लावून धरलेली नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी आज बीडच्या सभेत म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी बीडमध्ये सभा घेतली. त्या सभेत त्यांनी फुटलेल्या लोकांवर टीका केली. तसंच देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा