मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन, त्यानंतर उपोषण, सरकारशी अनेक फेऱ्यांमध्ये केलेली चर्चा, निवडणूक लढवण्याची घोषणा आणि शेवटी माघार अशा अनेक गोष्टींमुळे मनोज जरांगे पाटील कायमच चर्चेत राहिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून त्यांनी ऐन वेळी घेतलेली माघार राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांसाठी कारणीभूत ठरली. तरी जरांगे पाटील वेगवेगल्या भागात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. लासलगावमध्ये अशाच एका संवादादरम्यान त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आलं आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा