शनिवारी नवी मुंबईतील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अध्यादेशाची प्रत दिली. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्याचंही यावेळी जाहीर करण्यात आलं. कुणबी नोंद न सापडलेल्या सगेसोयऱ्यांनाही यात समाविष्ट करून घेण्याबाबतही अध्यादेशात उल्लेख करण्यात आला असून त्यासंदर्भात समितीमार्फत पुढील कार्यवाही केली जाईल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण संपवलं खरं. मात्र, आता त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत त्याची पूर्तता होईपर्यंत आंदोलन असंच चालू राहील, असं म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा