मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (५ सप्टेंबर) भेट घेऊन मध्यस्थी केली. परंतु आरक्षणासंबंधी अधिसूचना निघत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असं सांगत जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आणखी चार दिवसांची मुदत देऊन उपोषण सुरूच राहील, असं स्पष्ट केलं. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा