महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, मग काहीही झालं तरीही हरकत नाही. आता माघार घेणार नाही असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी केलं आहे. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडली. या सभेत बोलत असताना त्यांनी मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये असं आवाहन करत आपल्याला न्याय मिळणारच असंही म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा