Manoj Jarange : ९ डिसेंबरला बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली. आवादा कंपनीच्या खंडणीच्या गुन्ह्यातून ही महाराष्ट्राची मान खाली जाणारी हत्या करण्यात आली. त्या घटनेचं क्रौर्य काय आहे ते समोर आलेल्या फोटोंवरुन समजलं आहेच. दरम्यान मनोज जरांगेंनी या प्रकरणी भाष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना मुख्यमंत्री वाचवत आहेत असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा