मराठा आरक्षणाबाबतची आपली मागणी मान्य न झाल्याने मनोज जरांगे अद्याप बेमुदत उपोषणावर ठाम आहेत. सुरुवातीला अन्न, पाण्याशिवाय उपोषणाला सुरुवात केलेल्या मनोज जरांगे यांनी प्रकृती खालावल्यावर नेते व समर्थकांच्या विनंतीवरून पाणी घेणयास सुरू केले. मात्र, अद्याप मराठा आरक्षणावर तोडगा न निघाल्याने जरांगेंनी सरकारला इशारा दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा