राज्यातील करोना संसर्ग एकीकडे झपाट्याने वाढत असताना, अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसून येत आहे. सरकारकडून १०० टक्के लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण ऐच्छिक केल्यानं अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचं म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा