जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो मराठा समाजबांधव उपोषणाला बसले होते. मराठा आक्रोश मोर्चाच्या वतीने हे आंदोलन सुरू होतं. परंतु, या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे जालन्यातलं वातावरण तापलं आहे. यावरून आता विरोधक राज्य सरकारला धारेवर धरत आहेत. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणासाठीचं हे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या या कृतीचा मी तीव्र निषेध करतो. आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रूधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या व्हिडीओंमधून बळाचा अतिरेक स्पष्टपणे दिसून येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा