नवी दिल्ली : ‘आमचा विठोबा सगळ्यांना आपल्या पदराखाली, सावलीखाली घेणारा आहे. या संतांमध्ये अंत्यज म्हणजे आपण बीसी-ओबीसी म्हणतो, ही सगळी मंडळी त्याची परमभक्त आहेत. ही मंडळी कुठल्याही शाळेत शिकलेली नाहीत. त्यांना कोणीही शिकवलेले नाही, तरीही ते मराठीत काव्य करत होते. याचा अर्थ मराठी फक्त लिखित नाही तर ती बोलीतून निर्माण झाली, या सगळ्या बोलींचे हे संमेलन आहे,’ असा अत्यंत सोप्या-ओघवत्या भाषेत लोककलेच्या अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी मराठी भाषेच्या अभिजातपणाचे मूळ उलगडून दाखवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा