रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे आणि शहरातील इतर समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आलेली सभा सत्ताधारी पक्षाचे आमदार व पालकमंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांनी रविवारी उधळून लावली. दोनशे ते तीनशे नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत सामंत समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे येथील वातावरण चांगलेच तापले. सामंत समर्थकांच्या या प्रवृतीविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा