२०१४ पूर्वी गुजरात आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घोषित होत होत्या. मात्र, २०१२ नंतर हिमाचल प्रदेशची आधी नंतर गुजरातची निवडणूक लागत आहे. या काळात अनेक घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येतात. यावेळी केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले, असा आरोप शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. त्यानंतर अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्रातील करार झालेले प्रकल्प पळवण्यात आले. नंतर सव्वा दोन लाख कोटी रुपयांचे प्रकल्प महाराष्ट्रातीसाठी जाहीर केले. यातील अनेक प्रकल्प अगोदरच येणार होते. मात्र, दोन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही,” असेही अरविंद सावंत म्हणाले.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
Shatrughan Sinha Campaign for AAP
शत्रुघ्न सिन्हा दिल्लीत ‘आप’चा प्रचार करणार; तृणमूलकडून काँग्रेसला ‘खामोश’ करण्याची रणनीती
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

हेही वाचा : “शिंदे गटाने उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने…”; गुलाबराव पाटलांचा मोठा दावा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीत मध्यावधी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. याला दुजोरा देत अरविंद सावंत यांनी सांगितलं की, “राज्यात प्रकल्पांची घोषणा होते, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका लागतील, असा उद्धव ठाकरेंना अंदाज आहे. गुजरातमध्ये पाडलेला पायंडा महाराष्ट्रात पाडू इच्छितात,” असेही अरविंद सावंत यांनी म्हटलं.

Story img Loader