येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्रात बाबरी पाडण्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे चालू असताना दुसरीकडे एमआयएमचे खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बाबरी पडली त्यावेळी आपण तिथे हजर होतो आणि तो आपल्या आयुष्यातला आनंदाचा दिवस असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यावर आता ओवेसींनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा