वाई:आज विधानसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला परंतु सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य कसा आहे हे मराठा समाजाला आणि जनतेला सांगण्याची जबाबदारी सरकारची आहे. आज जो ठराव मंजूर झाला हा समाजाने स्वीकारला की नाही यावर समाजाचे मत येण्यापूर्वीच श्रेयवादात जल्लोष करण्यात आला. मग हे श्रेय मुख्यमंत्र्यांचे की सरकारचे हे जनतेला कळायला हवे असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा