येत्या १२ जुलै रोजी विधिमंडळात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या जागांसाठी महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून सर्व ५ उमेदवार निवडून आणण्याचे जोरकस प्रयत्न चालू आहेत. दुसरीकडे शिंदे गट, अजित पवार गट यांच्याकडूनही राजकीय आकडेमोड केली जात आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट व शरद पवार गट यांच्याकडूनही आपापल्या उमेदवारांसाठी समीकरणं जुळवली जात असताना नेमका एक पराभूत होणारा उमेदवार कुणाचा असेल? याची चुरस निर्माण झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा