मुंबईत शनिवारी ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक होणार आहे. कारण मनसेचा तेरावा वर्धापन दिन रंगशारदा या ठिकाणी साजरा होतो आहे. राज ठाकरे यावेळी कोणावर बोलणार काय टीका करणार याची चर्चा चांगलीच रंगली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून एअर स्ट्राईकवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज ठाकरेंच्या भाषणात या सगळ्याचाही उल्लेख असण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकचे मेसेज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा