लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाला, म्हणजेच पर्यायाने देशात एनडीएला आणि राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत चर्चेला उधाण आलं होतं. सोशल मीडियावर ट्रोलिंगही झालं. निकालांनंतर राज्यात महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. उद्धव ठाकरेंनी ‘बिनशर्ट’ पाठिंबा म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निकालांनंतर आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेची नेमकी काय भूमिका असेल? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. याबाबत राज ठाकरेंना विचारणा केली असता त्यांनी त्यावर दोनच शब्दांत भाष्य केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा