नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या विश्व मराठी संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राज्यातील मराठी भाषेच्या परिस्थितीवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करावी, अशी विनंती राज ठाकरेंनी यावेळी केली. तसेच, समोर येणाऱ्या प्रत्येकाशी मराठीतच बोला, असं आवाहनही राज ठाकरेंनी उपस्थितांना केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा