बाळासाहेब ठाकरे हे कसे कडवट मराठी होते. त्यांच्या मनाने तो कसा ध्यास घेतला होता? याचा अनुभव मी घेतला आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केलं. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच मी राजकारणात तरू शकलो, नवा पक्ष काढू शकलो असंही ते म्हणाले. त्यांच्या भाषणात त्यांनी भाजपा आणि शिवसेनेची युती असताना सरकार स्थापनेची वेळ आली होती तेव्हा काय झालं तो किस्सा सांगितला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा