२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमधली सत्ता भाजपने गमावली. यासोबत तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांमध्येही भाजपाने अपेक्षेप्रमाणे निराशाजनक कामगिरी केली आहे. या पराभवानंतर सर्वच स्तरातून नरेंद्र मोदींवर टिकेचं सत्र सुरु झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मोदी आणि भाजपवर बोचरी टिका केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा