राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. तेलंगणा आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये भाजपचा प्रभान नसला तरीही मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंड या तीन महत्वाच्या राज्यांमधली सत्ता भाजपाला गमवावी लागली आहे. या पराभवानंतर सर्वच स्तरातून नरेंद्र मोदी आणि अमित शाह जोडगोळीवर टिकेची झोड उठत आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या व्यंगचित्रातून सलग दुसऱ्या दिवशी भाजपाला आपल्या टिकेचं लक्ष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा