गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेळा सत्ताबदल झाला. या दोन्ही वेळी प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यातून सत्तेची समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली. २०१९आधी शिवसेना-भाजपा युतीचं सरकार अस्तित्वात येणार असं बोललं जात असताना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आता अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत सेनेतील आमदारांचा मोठा गट फोडला आणि भाजपासोबत हातमिळवणी करत नव्याने राज्यात सरकार स्थापन केलं. या सर्व पार्श्वभूमीवर पडद्यामागील घडामोडी हा मोठा चर्चेचा विषय ठरलेला असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर २०१९च्या सत्तानाट्यावरून टीकास्त्र सोडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा