पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाल्याने सत्ताधाऱ्यांसमोरील विरोधकांचं आव्हान गळून पडलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आक्रमतेशिवाय होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शरद पवार गटाकडे १० ते १५ आमदार, ठाकरे गटाकडे १५ आणि काँग्रेसच्या ४५ आमदारांचं संख्याबळ असलं तरीही सत्ताधाऱ्यांना नमवण्यासाठी विरोधकांची दमछाक होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा