भिंवडीत बागेश्वर धाम सरकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. देशातील नागरिकांना वेळीच जाग आली नाही तर, भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्यावर एक दिवस चंद्र दिसेल, असे कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. कपिल पाटील यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

कपिल पाटील म्हणाले, “महाराजांनी सनातन धर्माचे महत्व सांगितले आहे. भारत हा सनातन धर्मामुळेच आकारला गेला आहे. पण, मी धर्म किंवा राजकारणाबाबत बोलणार नाही. जातपात, धर्म आणि पंथ यापेक्षा माणुसकीचा धर्म हा सर्वोच्च आहे.”

Suhas Hiremath , Karad, India culture,
दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
Devendra Fadnavis On Sarpanch Santosh Deshmukh Case
Budget 2025: ‘भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरणारा…
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
GBS Guillain Barre Syndrome suspected patient Karad
कराडमध्ये सापडला जीबीएसचा रुग्ण?
Appointments , members ,
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द, राणे कुटुंबीयांचे वर्चस्व
nirmala sitharaman sharad pawar
मध्यमवर्गीयांना आयकरात सूट ते गृहकर्जावरील व्याजदर कपात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अर्थमंत्र्यांकडे पाच मागण्या
an innovative container style aquarium Dubai Alibaug bhumi pujan
अलिबाग मध्ये दुबईच्या धर्तीवर मत्स्यालयाची उभारणी होणार, इनोव्हेटिव्ह कंटेनर पद्धतीच्या मत्स्यालयाची भारतात पहिल्यांदाच उभारणी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
no alt text set
Union Budget 2025 : पेट्रोल-डिझेल होणार का स्वस्त? अर्थसंकल्पातील घोषणांकडे सर्वसामान्यांचे लक्ष; जाणून घ्या आजचे नवीन दर

हेही वाचा : ५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार?; शिंदे गटाचा मोठा निर्णय!

“भारतातील नागरिकांना वेळीच जाग आली तर चांगली गोष्ट आहे. मात्र, वेळेत जाग आली नाही तर एक दिवस तिरंगा राष्ट्रध्वजावर चंद्र दिसेल. आपल्या वेळेत जाग आली तर तिरंगा चंद्रावर डौलाने फडकेल,” असेही कपिल पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा : नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं जाहीरपणे कौतुक, म्हणाले “आपण त्यांचे ऋणी, त्यांच्यामुळेच…”

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या याद्या लोकसभा आणि महापालिका निवडणुकीला वापरल्या जातात. मतदारांचे सतत ठिकाण बदलत असल्याने त्यांची नावे वेगळ्या यादीत जातात. त्यामुळे या याद्या बदलून नव्याने याद्या बनविल्या पाहिजेत. महापालिकेच्या याद्या प्रभागानुसार अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने निर्देश द्यावेत, अशी मागणी कपिल पाटील यांनी सोमवारी केली आहे.

Story img Loader