रत्नागिरी : जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ११०० सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. याचबरोबर, ६७ सरपंचांचीही बिनविरोध निवड झाली आहे.जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह १ हजार ७६६ सदस्यपदासाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून मागे घेण्याचीही मुदत संपली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात पुढाकार घेतला. ते काही ठिकाणी यशस्वी झाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा