राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या जुन्नरमधील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारवर जोरदार टीका केली. ‘केंद्रामधील सरकार हे रयतेचे आहे की एक दोन उद्योगपतींचे आहे? असा सवाल कोल्हे यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला. शिवरायांचे नाव घेत सन २०१४ मध्ये विजयी झाला. जनतेने त्यांना कल्याणकारी राज्य करण्यासाठी निवडून दिले. मात्र, गेल्या पाच वर्षांत रायगडच काय तर राज्यातील कोणत्याही किल्ल्यावर ते फिरकले नाहीत. त्यांना महाराजांचा विसर पडला. नोटाबंदीद्वारे काळा पैसा परत आणू. या परत आणलेल्या पैशातून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करु असे आश्वासनही निवडणुकांच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र, याच सरकारच्या काळात दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची टीका कोल्हे यांनी आपल्या भाषणामध्ये केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा