एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांना अलीबाबा आणि चालीस चोर असं म्हटलं जातं. अशा चोरांच्या हाती कुठलीही संसदीय लोकशाहीची कुठलीही सूत्रं असू नयेत असं राज्याला वाटतं आहे. पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा चोरांसाठीच आहे असं म्हणत कोल्हापुरात संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच मी चोर मंडळ म्हटलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माझ्या विरोधात जी समिती नेमली जाते आहे त्या समितीला अभ्यास करू द्या काही मदत लागली तर मी जरूर करेन असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा