रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या बावनदी बस थांब्या जवळ शुक्रवारी सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून मुंबईच्या दिशेने मालवाहतूक ट्रक (एमएच ०८ एचडी ८२९२) जात होता. हा ट्रक बावनदी पुलाजवळ आला असता चालक मोहम्मद अफ्तार समशेर अली (वय २२) रा. नागनाथपूर जिल्हा सुलतानपूर, याचे ट्रकच्या वेगावरील नियंत्रण सुटले. हा ट्रक महामार्गावर एका बाजूला खोदून ठेवलेल्या भागात कोसळला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा