भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे. कारण, एकाने टीका केली की दुसऱ्याकडून त्यावर प्रतित्त्युर दिलं जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील एकूण परिस्थितीवरून महाविकासआघाडी सरकारवर टीका केल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावरून चंद्रकांत पाटील व भाजपावर निशाणा साधला होता. आता संजय राऊत यांच्या त्या विधानानंतर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा