अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या हत्येनंतर उडू लागलेली राजकीय राळ पाहता, येत्या सात-आठ महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका व नंतर लगेचच तोंडावर येणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये या हत्यांचे भांडवल करून त्यावर मतांची मोट बांधण्याचा राजकीय नेत्यांचा प्रयत्न राहणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र, आजवर उदासीनतेत हरवलेल्या नगरमध्ये आता या घडामोडींनंतर जाग येऊ लागली असून, अशा गोष्टींच्या राजकारणाला कोणत्याच आगामी निवडणुकीत फारसे स्थान मिळणार नाही याची चुणूकही दिसू लागली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा