निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोग, भाजपा तसेच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे. सोबतच चोराची चोरी पचलेली असली तर चोर हा चोरच असतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा जोमाने पक्षाचे काम करा, असे आवाहन केले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांत टीका केली आहे. तसेच मी २००५ साली घेतलेला निर्णय योग्य होता, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. ते आज (१८ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा