मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर भाषण केलं. या भाषणात त्यांनी आपल्या विरोधात अपप्रचार कसा केला गेला याबाबत भाष्य केलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंवरही टीका केली. उद्धव ठाकरेंनी मी शिवसेनेत असताना मी पक्ष सोडून कसा जाईन ही परिस्थिती निर्माण केली होती. तसंच नारायण राणेंनीही पक्ष सोडलाच नसता असंही राज ठाकरे म्हणाले. नारायण राणेंनी जाऊ नये म्हणून मी त्यांना फोन केला होता असंही राज ठाकरेंनी सांगितलं आणि तो प्रसंग सांगितला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा