Narendra Maharaj on Maharashtra Assembly Election Results: गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व पर्यायाने महायुतीची मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे राजकीय चित्र बदलल्याचं बोललं जात असतानाच पाचच महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं २८८ जागांपैकी १३२ जागा जिंकून आणल्या. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ४१ जागा मिळाल्या. पण महायुतीला मिळालेला हा अभूतपूर्व विजय लाडकी बहीण योजनेमुळे नसून साधू-संत, संघामुळे मिळाला असल्याचं विधान नरेंद्र महाराज यांनी केलं आहे. रत्नागिरीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा