महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीचं एक वेगळं महत्त्व असून हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपाची नजर आता बारामतीवर आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत कमळ फुलवणार असल्याचे विधान केले होते. त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया आता उमटताना दिसत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा