नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात अपयश आले असले तरी केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग आतापासूनच फुंकले आहे. जागावाटपात आपल्या पारड्यात अधिकाधिक जागा पाडून घेण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने ८५ ते ९० जागांवर दावा सांगितला आहे. छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच ही संख्या सांगितली होती. त्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही या संख्येला दुजोरा दिला असून राजीकय पक्ष म्हणून इतरांप्रमाणेच आम्हीही २८८ जागा लढण्याची तयारी ठेवतो, असे विधान प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा