‘मोदी की गॅरंटी है’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात केलेल्या भाषणातून लोकसभा निवडणुकांचं बिगुल फुंकलं. त्यामुळे आता देशभरात भाजपाच्या स्थानिक व राष्ट्रीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘मोदी की गॅरंटी’ म्हणत प्रचार केला जात आहे. यासंदर्भात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे. त्यांच्या धोरण मांडणीवर शरद पवारांनी हल्लाबोल केला. शरद पवार गटाच्या दोन दिवसीय शिबिरातून त्यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा